शेतकऱ्यांच्या बांधावरून सुरु झालेली सेंद्रिय शेतीची परिवर्तन गाथा ! दूरदृष्टी, संशोधन आणि शेतकरी हितासाठी युवा उद्योजक सचिन यादव यांची प्रेरणादायी वाटचाल
भारताची ओळख ही कृषिप्रधान राष्ट्र म्हणून आहे. या भूमीचा कणा म्हणजे शेतकरी आणि शेतकऱ्याच्या घामाच्या प्रत्येक थेंबातून देशाची समृद्धी फुलत…
